Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार : जयंत पाटील

Webdunia
मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (08:05 IST)
“दिल्लीतल्या सरकारच्या विरोधात जे, जे बोलत आहेत, त्यांना ईडीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असं वाटतं. घटनाक्रम बघितला तर ते लक्षात येईल. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. एखाद्याला बदनाम करणं, त्रस्त करुन सोडणं हा प्रयत्न काही जण करतायत. हे देशातल्या जनतेला कळलं आहे” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील म्हणाले.
 
वर्षभरापासून सरकार पाडण्यासाठी ईडी आणि वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यावर जयंत पाटील यांनी “राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार. ते खरं आहे” असे उत्तर दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ISSF विश्वचषकात भारताने सात पदके जिंकली, ज्यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्यपदक आहे

William Shakespeare Information महान नाटककार कवी विल्यम शेक्सपियर

मी संपूर्ण इमारत बॉम्बने उडवून देईन, मुंबई उच्च न्यायालयाला ईमेल आला, घबराट पसरली

जसप्रीत बुमराह विस्डेनचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू ठरला

बाजारात 500 रुपयांची बनावट नोट, ती खऱ्या नोटेपेक्षा किती वेगळी आहे, ती कशी ओळखायची?

पुढील लेख
Show comments