Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रायगडमध्ये रेड अलर्ट, रत्नागिरीतही अतिवृष्टीचा इशारा

Webdunia
रविवार, 21 जुलै 2024 (15:26 IST)
सध्या राज्यात मान्सून सक्रिय आहे. राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी इमारती कोसल्याच्या घटना समोर आल्या आहे. येत्या दोन दिवस देखील राज्यात पाऊसाने जनतेला दिलासा मिळणार नाही. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज ओडिशा, छत्तीसगडच्या दिशेने सरकणार आहे. अशा परिस्थितीत राज्यातील विविध भागात हवामान खात्यानं अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरीला धोका सांगण्यात आला आहे. 

हवामान खात्यानं येत्या 24 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रायगड मध्ये 21 ते 23 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीत 21 आणि 22 जुलै रोजी रेड अलर्ट सांगण्यात आला आहे. 
22 जुलै रोजी सिन्धुदुर्गात रेड अलर्ट सांगितलं आहे.तर इतर ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments