Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रायगडमध्ये रेड अलर्ट, रत्नागिरीतही अतिवृष्टीचा इशारा

Webdunia
रविवार, 21 जुलै 2024 (15:26 IST)
सध्या राज्यात मान्सून सक्रिय आहे. राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी इमारती कोसल्याच्या घटना समोर आल्या आहे. येत्या दोन दिवस देखील राज्यात पाऊसाने जनतेला दिलासा मिळणार नाही. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज ओडिशा, छत्तीसगडच्या दिशेने सरकणार आहे. अशा परिस्थितीत राज्यातील विविध भागात हवामान खात्यानं अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरीला धोका सांगण्यात आला आहे. 

हवामान खात्यानं येत्या 24 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रायगड मध्ये 21 ते 23 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीत 21 आणि 22 जुलै रोजी रेड अलर्ट सांगण्यात आला आहे. 
22 जुलै रोजी सिन्धुदुर्गात रेड अलर्ट सांगितलं आहे.तर इतर ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments