Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठवाड्याला आनंदाची बातमी, जायकवाडी धरण 100 टक्के भरले, पाण्याचा विसर्ग सुरू

Webdunia
नाशिक आणि अहमदनगर येथे झालेल्या व सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पुढील जिल्ह्यांसाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे दुष्काळी आणि तहानलेल्या जिल्ह्यांना फार मोठा फायदा होणार आहे.
 
आपल्या देशासह आशिया खंडातील  सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असणारं जायकवाडी धरण आता पूर्ण भरलं आहे. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे.
 
मराठवाड्यातील प्रमुख शहर आणि राजधानी असलेलं औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे. मराठवाड्यातील सुमारे 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक येथे पाऊस सुरू असल्याने येथील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्याचा मोठा फायदा जयकवडीस होतो आहे.
 
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा, बीड,  परभणी, नांदेड या भागातील नागरिकांना फायदा  होणार आहेजायकवाडीच्या उजव्या कालव्यातून 700 क्युसेस तर डाव्या कालव्यातून 400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राज्याला विकसित महाराष्ट्र बनवण्यासाठी बावनकुळे यांनी महसूल विभागासाठी रोडमॅप तयार केला, शतक पूर्ण केले

LIVE: मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक

मी युद्धविराम आणले नाही', डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच कबूल केले, म्हणाले

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट होणार

नीरज चोप्रा लेफ्टनंट कर्नलच्या मानद पदवीने सन्मानित

पुढील लेख
Show comments