Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 18 जिल्ह्यांतील 1,079 ग्रामपंचायतींचा निकाल आज

Webdunia
सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (11:03 IST)
राज्यात 18 जिल्ह्यांत 1,079 ग्रामपंचायतींसाठी मतदान काल  झाले. काल  ग्राम पंचायतीसाठी 74 टक्के मतदान व्यवस्थितरित्या पार पडले. ग्रामपंचायतीच्या निवडुकीत सरपंचाची निवड जनतेतून होणार आहे. या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकीतून ठाकरे आणि शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

शनिवारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. आज त्याचा निकाल जाहीर होणार असून मतमोजणी सुरु झाली आहे. राज्यातील 18 जिल्ह्यात 1,079 ग्राम पंचायतीसाठी मतदान झाले. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महायुती आघाडीतील सत्ताधारी पक्ष महापालिका निवडणुका एकत्र लढतील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

तुर्की-चीनला बसले भूकंपाचे धक्के

LIVE: उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग

उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे उरी एका भुताच्या शहरात रूपांतरित झाले

पुढील लेख
Show comments