Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरू :महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस

Webdunia
मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (21:04 IST)
पुणे वायव्य राजस्थानातून सोमवारी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. एक आठवडा उशिरा मान्सून माघारी फिरला आहे.
 
17 सप्टेंबरच्या आसपास मान्सून माघारी फिरतो. यंदा त्याचा प्रवास उशिरा सुरु झाला आहे. राजस्थानच्या वायव्य भागात ऍन्टी सायक्लोन स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या भागात गेले पाच दिवस हवामान कोरडे असून, पाऊस झालेला नाही. ही सर्व स्थिती परतीच्या मान्सूनची आहे, असे पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
 
परतीचा मान्सूनही बरसणार
दरम्यान, परतीचा मान्सूनही जाताना भरभरुन बरसत असतो. महाराष्ट्रातील काही जिल्हे तर यावरच अवलंबून असतात. यंदाही पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज आहे.
 
महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस
 
सध्या दक्षिण छत्तीसगड व लगतच्या भागावर व दक्षिण उत्तर प्रदेश व लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. याच्या प्रभावामुळे कोकण गोव्यातील तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस मुसळधार, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवमाडा व विदर्भात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments