Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Road Accident :पालघरमध्ये भीषण बस अपघातात 50 प्रवासी जखमी

Webdunia
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (12:51 IST)
पालघरातील विक्रमगड तालुक्यात आलोंडे पाडा येथील राईस मील जवळ दोन एसटी बसचा भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे.या अपघातात 50 प्रवासी जखमी झाले आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.यात काही प्रवासी किरकोळ तर काही गंभीररीत्या जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे.

या अपघातात दोन्ही बस अमोर समोर धडकल्या आहेत.या अपघातात दोन्ही बस मधील 50 प्रवासी जखमी झाले आहे.त्यांना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात एका सीसीटीव्ही कैमऱ्यात कैद झाला असून अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.आज सकाळी 9 च्या सुमारास विक्रमगड वरून वाड्याला जाणारी डहाणू-ठाणे-सातारा आणि वाड्याकडून येणारी जव्हार -वाडा बस कोकणी पाडा येथील राईस मिल जवळ धडकल्या. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

पुढील लेख
Show comments