suvichar

गोव्यात जाऊन शाकाहाराचा आग्रह धरा : सामना

Webdunia
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (17:32 IST)

महाराष्ट्रात आम्ही काय खावे व खाऊ नये, हे सांगण्यापर्यंत अनेकांची मजल गेली. मात्र, आम्हाला शहाणपणा शिकवणारे हे लोक गोव्यात जाऊन शाकाहाराचा आग्रह धरण्याची हिंमत दाखवतील का, असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून विचारण्यात आला आहे.

 भाजपच्याच राज्यात इथे मुबलक ‘बीफ’ मिळत आहे. इथे महाराष्ट्रात आम्हाला शहाणपणा शिकवणाऱ्यांनी गोव्यात जाऊन पूर्ण शाकाहारी राज्य आणावे. बोला, आहे का हिंमत?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. इथे तुम्ही एकगठ्ठा मतांची मस्ती दाखवणार असाल तर ती तुम्हालाच लखलाभ ठरो. पण पैशाची मस्ती दाखवून अंगावर याल तर, ते मात्र आता मराठी माणूस सहन करणार नाही, असा इशाराही या अग्रलेखातून शिवसेनेने दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुढील ४८ तासांत विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा इशारा, पिकांवर संकट

LIVE: नंदुरबार जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाले

गडचिरोलीत निवडणुकीचे रणशिंग वाजले! ५८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका जाहीर

मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील प्रफ्फुल पटेल, श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांचा समावेश

महाराष्ट्र गेमिंग आणि क्रिएटर इकॉनॉमीला प्रोत्साहन, देवेंद्र फडणवीस यांचे विधान

पुढील लेख
Show comments