suvichar

तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही – संग्राम कोते पाटील

Webdunia
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (17:30 IST)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा बुलढाणा येथे संपन्न

राज्यभरातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने बेरोजगार तरुणांचे प्रश्न सोडवण्यास हालचाली केल्या नाही तर राज्यातील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील  पाटील यांनी दिला. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष शंकर बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जाहीर मेळावा काल संध्याकाळी #बुलढाणा येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
 

बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या या मेळाव्याला तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यातील बेरोजगार तरुणांचे असंख्य प्रश्न घेऊन येत्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्चे राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यात तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली जात आहे. सर्वसामान्य घरातील तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे. युवक वर्गच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरी ताकद आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना 'काम करा किंवा पद सोडा' असा कडक इशारा दिला

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

ट्रायल रूममध्ये महिलांनी सावधगिरी बाळगा; पुण्यात दुकानदाराने कॅमेरा लावून महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले

मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे हाहाकार, महाराष्ट्रात ५ जणांचा मृत्यू; पिकांचे नुकसान तर जनावरे मृत्युमुखी पडले

बीड: मित्रांनी वाढदिवसाला न बोलावल्याने २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या; "मी एकटा पडलोय," शेवटचं स्टेटस ठेवून संपवलं जीवन

पुढील लेख
Show comments