Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठवाड्यातील तरुणांवर शासनाकडून अन्याय - संग्राम कोते पाटील

Webdunia
शनिवार, 24 मार्च 2018 (16:35 IST)

बेरोजगारांची मोट बांधत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 
बेरोजगार तरुणांना शासनाने नोकऱ्या देऊन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत जागा वाढविणे तसेच रामलीला मैदानावरील फुटकळ व्यावसायिकांना जागा उपलब्ध करुन द्यावी यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते  पाटील यांनी केले.यावेळी आमदार रामराव वडकुते, युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे उपस्थित होते.हिंगोली येथे एमपीएससीचे परिक्षा केंद्र उभारण्यात यावे, शासकीय रिक्तपदे लवकरात लवकर भरण्यात यावे, रामलीला मैदानावर किरकोळ व्यावसायकांना ११ महिन्याच्या करारावर जागा उपलब्ध करुन द्यावी आदी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments