Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर सही झाली

Webdunia
गुरूवार, 4 मार्च 2021 (17:51 IST)
विरोधी पक्षाने संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पण तो अद्याप राज्यपालांना पाठवला नसल्याचा आरोप केला होता. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर सही केली असून अखेर संजय राठोड यांचा राजीनामा पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
 
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर राठोड यांनी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला. मात्र या राजीनाम्यावर अद्याप सही केली नसल्याचा आरोप भाजपने केला होता. फ्रेम करण्यासाठी राजीनामा घेण्यात आला आहे, अशी टीका भाजपने केली होती. राठोड यांच्या राजीनाम्यावरून विरोधक सरकारला घेरणार होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यावर सही केली असून आजच राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार असल्याची माहिती मिळतेय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments