Dharma Sangrah

'गडकरी 2019 मध्ये त्रिशंकू लोकसभेची प्रतीक्षा करत आहे'

Webdunia
भाजपचा सहयोगी पक्ष शिवसेनेच्या खासदार संजय राउतने दावा केला आहे की देश "खंडित जनादेश" च्या दिशेने जात आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा परिस्थितीची "वाट पाहत आहे". 
 
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' चे कार्यकारी संपादक राउतने वृत्तपत्राच्या लेखमध्ये लिहिले आहे की जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क्रेझ कमी होत आहे तिथेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मान वाढत आहे. राऊत म्हणाले, "देश एक खंडित जनादेशेच्या दिशेला जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी जबाबदार आहे." ते म्हणाले की 2014 मध्ये मोदीला मिळालेले पूर्ण बहुमत "वाया गेलेल्या वेळ" या सारखे होते. 
 
राऊत यांनी लिहिले की 2014 मध्ये मोदीं समर्थन लाट होती, कारण मतदारांनी काँग्रेसला पराभूत करण्याचा निर्णय घेतला होता, पण "आज चित्र बदलले आहे." शिवसेना खासदार म्हणाले, " मोदींची प्रतिमा आता बुडाली आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व मोदी जितके मोठे नाही, पण आता ती महत्त्वाची होत आहे कारण की जनतेला वर्तमान सरकाराकडून निराशा हाती लागली आहे." 
 
ते म्हणाले, "भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आगामी निवडणुकीत पक्षाच्या वाईट कामगिरीबद्दल चिंतित आहे, पण नितीन गडकरी यांचे वक्तव्य हे एक संकेत आहे की आता वारं कोणत्या दिशेने वाहत आहे. गडकरी सारख्या नेत्यांना तर आरएसएस आणि भाजपचे नेते यांचा समानतेने पाठिंबा आणि मान आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

LIVE: गावठी दारूत ‘मिथेनॉल’ मिसळले, मृतांचा आकडा १८ वर

एसीबीने अंबरनाथ भागातील महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

कर्नाटकात जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार, 6 जणांची हत्या

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, आजचे दर जाणून घ्या

कार भाजीच्या दुकानात धडकून अपघातात महिला व २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments