Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जावडेकर यांच्या ज्ञानामृताची महाराष्ट्राला गरज नाही : राऊत

Webdunia
सोमवार, 12 एप्रिल 2021 (15:22 IST)
प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबई, पुण्यात बसावे आणि या ठिकाण्याची परिस्थिती पाहावी. त्यांचेही महाराष्ट्राशी नाते आहे, असे सांगत शिवसेनेचे खासदार संज राऊत यांनी केंद्रींयमंत्री जावडेकर यांना टोला लगावला.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात लागू होणार्यान लॉकडाउनला विरोध केला आहे. यावरून राऊत म्हणाले की, ही त्यांच्या पक्षाची राज्याची भूमिका आहे. त्यांची देशपातळीवरील भूमिका निराळी असू शकते. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन जारी केला तर तेव्हा फडणवीसांची भूमिका काय असेल? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाउन करा अशी त्यांची भूमिका असेल का?, असे म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
 
सध्या देशांतर्गत युद्ध आहे. सरसंघचालक मोहन भागवत, भैयाजी जोशी कोरोनामुळे आजारी आहेत, याची फडणवीसांना महिती असेल. मोठ्या व्यक्ती, महाराष्ट्रातील जनता कोरोनाशी झूंज देत आहे. आपल्याला कोरोना होणार नाही आणि विरोधकांनाच होईल हे सत्ताधारी आणि विरोधकांनी डोक्यातून काढले पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: तिरंगा यात्रेत हिंदुस्थान झिंदाबादने भांडुप गुंजला

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

पुढील लेख
Show comments