Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वो सूबह फिर ना आयेगी म्हणत राऊत यांचा भाजपला मिश्किल टोला

Webdunia
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (16:40 IST)
ती पहाट नव्हती, तो अंधकारच होता. त्या अंधकारामध्ये सत्तेची प्रकाशकिरणे परत कधीच दिसणार नाहीत असे संजय राऊत म्हणाले. चार वर्षानं पुन्हा आम्हीच जिंकणार आहोत. पहाटे पहाटे मला जाग आली, ते अजून झोपलेले नाहीत. आम्हाला धक्का काही बसला नव्हता. त्या स्मृती आनंददायक आहेत असे राऊत म्हणाले. त्या पहाटेनंतर त्यांना धक्के बसलेत, ते अजून सावरलेले नाहीत. वो सूबह फिर ना आयेगी असा मिश्किल टोला त्यांनी भाजपला 'त्या' शपथविधीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने लगावला. 
 
राज्यपाल आणि सरकारमध्ये‌ संघर्ष नाही. ते घटनाबाह्य काम करून देशात बदनाम होतील असं मला वाटत नाही. ते अत्यंत संत सज्जनासारखे राज्यपाल आहेत. इतका संत आणि सज्जन राज्यपाल मी महाराष्ट्रात पाहिलेला नाही. अत्यंत सरसोट राजकारण करणारे ते नेते आहेत अशा शेलक्या शब्दात त्यांनी राज्यपालांवर टीका केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

कोविड-19 साथीच्या आजारापासून पालकांनी तीन मुलांना बंदिवान ठेवले, राक्षस आणि बाहुल्यांच्या रेखाचित्रांनी बेड भरले होते

नागपुरात जागतिक दर्जाचे थिएटर बांधले जाण्याची चित्रपट निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांनी केली घोषणा

LIVE: सोलापुरात पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गुगल, अॅपलसह 7 कंपन्यांनी आयआयसीटीसोबत करार केला,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले

सोलापुरात पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments