Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना यूबीटीच्या कोकणातील या नेत्यांची हकालपट्टी, पक्षाने उचलले हे मोठे पाऊल

Webdunia
शनिवार, 15 फेब्रुवारी 2025 (16:58 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर माविआला मोठा धक्का बसला आहे. आता शिवसेने ठाकरे गटाने मोठे पाऊल उचलले आहे. पक्षाकडून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाई मध्ये सहभागी होण्याबद्दल त्यांची ह्कालपट्टी करण्यात आली आहे.
ALSO READ: महाराष्ट्र सरकार ने लव्ह जिहाद कायदा आणण्यासाठी 7 सदस्यांच्या समितीचे स्थापन केले
उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, पक्षाने जारी केलेल्या पत्रकानुसार, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विकास चाळके आणि चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांना पक्षातून हकलण्यात आले आहे. 
ALSO READ: महाराष्ट्र सरकारच्या लव्ह जिहादविरुद्ध कायद्यावर संजय राऊतांनी केली टीका
सध्या यूबीटी मध्ये नेत्यांची गळती सुरूच आहे. नुकतेच उद्धव ठाकरे पक्षातील शिलेदार राजन साळवी यांनी शिवसेना यूबीटी पक्ष सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तसेच रत्नागिरीतील अनेक पदाधिकारी देखील ठाकरे पक्षाला सोडून शिवसेना शिंदे पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत पक्षातून गळती सुरु असताना पक्षातून तीन जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कृषीमंत्र्यांचे कक्ष बांधले जातील-कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

आपण रात्री योगा करू शकतो का?

मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा, त्वचा उजळेल

सर्व पहा

नवीन

डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांसोबत बैठक,रशिया-युक्रेन युद्धबंदीवर मोठा निर्णय येऊ शकतो!

LIVE: मुंबईत या वर्षी गणपतीच्या 6 फुटांपेक्षा लहान मूर्तीचे विसर्जन समुद्रात होणार नाही

नांदेडमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार,मुख्यमंत्री फडणवीस यांच्या देखरेखीखाली मदतकार्य तीव्र

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नागपूर पोलिसांनी एआयच्या मदतीने 36 तासांत 'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपीला केली अटक

पुढील लेख
Show comments