Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवरायांचा पुतळा प्रशासनाने हटवला, 20 जणांवर गुन्हा दाखल

Webdunia
बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (21:22 IST)
जालना तालुक्यातील सेवली येथे काही शिवप्रेमींनी सोमवारी (ता.14 फेब्रुवारी ) बसलेला शिवरायांचा पुतळा प्रशासनानं आता  हटवला आहे. मंगळवारी रात्री अज्ञातांनी सेवली गावातल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. शिवाय वीस जणांवर गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान याच भागातील एक वडाच्या झाडाखाली रोवलेला  हिरवा झेंडा ही काढण्यात आला असून या प्रकरणी २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना तालुक्यातील सेवली गावाच्या चौकात काही शिवप्रेमींनी सोमवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या  अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना केली होती. मात्र, हा पुतळा स्थापना करताना प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे मंगळवारीप्रशासनाची धावपळ सुरू होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

'मनमोहन सिंग यांना इशारा देण्यात आला होता, तरीही PMLA तुरुंगात पाठवण्यासाठी एक शस्त्र बनले', शरद पवारांचा मोठा खुलासा

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

पुढील लेख
Show comments