Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक ! भीमा नदीच्या पाण्यात चार मुलं बुडाली

Webdunia
रविवार, 30 मे 2021 (13:24 IST)
सोलापुरातील लवंगी गावात चार लहान मुले नदीच्या पात्रात पोहत असताना वाहून गेल्याची दुर्देवी घटना आज घडली .गावकरांनी मुले वाहताना बघून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले.या घटने मुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र शोककळा पसरला आहे. 
 
ही घटना घडली तेव्हा गावातील रामलिंग तानवडे भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते त्यांच्या समवेत त्यांच्या दोन मुली समीक्षा आणि अर्पिता तानवडे आणि त्यांच्या मेहुण्यांची मुलं आरती आणि विठ्ठल पारशेट्टी देखील नदीपात्रात पोहण्यासाठी आले.या चौघा मुलांपैकी समीक्षा आणि अर्पिता या दोघींना पोहता येत होते पण दुर्देवाने विठ्ठल आणि आरती या दोघांना येत नव्हते.अशा परिस्थितीत नदीपात्राचे अंदाज त्या दोघांना माहित नसल्याने ते दोघे बुडू लागले.तानवडे बहिणींनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असताना त्या देखील पाण्यात ओढल्या गेल्या आणि  बुडाल्या.   
 
त्यांना बुडताना बघून शिवाजींना त्यांचा आवाज आला.ते आवाजाच्या दिशेने धावले आणि त्यांनी या चौघांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु  पाण्यात प्रवाह जास्त असल्याने ते चौघे बुडाले.
या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून तानवडे कुटुंबावर शोककळा पसरला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

पुढील लेख
Show comments