Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (09:47 IST)
नाशिक जिल्ह्यातील लासलगावपासून जवळच असलेल्या मानोरी येथील शेतकर्यांने कर्जाला कंटाळून घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मानोरी येथील कृष्णा उर्फ  बापु भिमा संभेराव (30) या युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.वडिलांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा विंचुर चे तीन लाख एकाहत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज होते.कर्जाला कंटाळून या युवा शेतकर्यांने असा पाऊल उचलल्याचे समजत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments