Dharma Sangrah

स्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (15:42 IST)
बुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता रचून आत्महत्या केली आहे. त्यांची दोन मुले रोजंदारीवर काम करत असून एका मुलीचे लग्न झालेले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८० ते ९० हजार रुपयांचे कर्ज आहे. तसेच सावकाराचे थोडे कर्ज होते. थकबाकी फेडण्यासाठी कर्जदार तगादा लावत असल्यामुळे त्या तणावाखाली होत्या. आशा इंगळे यांच्या पतीचे २००८ मध्ये निधन झाले होते. दोन्ही मुले रोजंदारीवर असल्यामुळे त्या एकट्याच शेती बघत होत्या. 
 
आशा इंगळे यांच्या दिराने सांगितले की, “साडे तीन एकरात फक्त दहा पोती सोयाबीनचे उत्पन्न झाले होते. मुलाचेही उत्पन्न फारसे नव्हते. त्यामुळे आशाताई खुप तणावात होत्या आणि त्यातूनच त्यांनी रात्री स्वतःचे सरण रचून आत्महत्या केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्याचे नियम बदलले आरटीओमध्ये न जाता तुम्ही डीएल कसा मिळवू शकता जाणून घ्या

HMD Vibe 2 5G : एआय वैशिष्ट्ये आणि ६०००mAh बॅटरी असलेला १० हजाराहून कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च

सीबीएसईच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलवर सायबर हल्ला, अध्यक्ष आणि सचिव यांना पदावरून हटवले

LIVE: लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या तब्बल 81 लाख महिलांना एकवेळची सवलत

लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या तब्बल 81 लाख महिलांना एकवेळची सवलत, लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून होणार वसुली

पुढील लेख
Show comments