Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार ओबीसीच्या शिष्यवृत्तींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे - सुनिल तटकरे

sunil tatkare
Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:12 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी समाजाचा विचार केला. ओबीसी समाजाचा आघाडी सरकारच्या ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याबाबत खास लक्ष दिले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत असताना ओबीसीची शिष्यवृत्ती वाढवली गेली. पण आज चित्र वेगळे आहे. सरकार ओबीसीच्या शिष्यवृत्तींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. दिरंगाई दाखवत आहे. धनगर समाज आज आरक्षणापासून वंचित आहे. सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते पण आश्वासनाची पूर्तता काही केली नाही. तेव्हा सरकारला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलला पुढच्या काळात मोठ्या आक्रमकपणे काम करावे लागेल, असे आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांनी केले. आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र पाणीटंचाईतून बाहेर पडेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली प्रतिज्ञा,पोखरा योजना' गावांमध्ये ऑडिट करेल म्हणाले

LIVE: महाराष्ट्र पाणीटंचाईतून बाहेर पडेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली प्रतिज्ञा

वादग्रस्त विधानांमुळे निलेश यांनी नितेश राणेंना काळजीपूर्वक बोलण्याची समज दिली

नागरी निवडणुकीत यूबीटी विजयाचा झेंडा फडकवेल! पक्षाने शपथ घेतली, केला मोठा बदल

बिहारमध्ये युट्यूबर मनीष कश्यपचा भाजपला राजीनामा

पुढील लेख
Show comments