Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री सक्षमपणे चालवत नाहीत - सुप्रिया सुळे

Webdunia
राज्यात पोलीसच असुरक्षित आहेत तिथे सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री सक्षमपणे चालवत नसून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेकडे व सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष होत असल्याचे ताशेरे त्यांनी ओढले आहेत.रा

ज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचीच सत्ता आहे. पण, प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचा वचक नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं आहे. पण, त्यांचा प्रशासनावर वचक नाही. यापूर्वी देखील अनेक मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळलेली आहे. पण, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मात्र अपयशी ठरल्याची टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

यापूर्वी देखील सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंलं होतं. पण, आता महिला सुरक्षेवरून देखील सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

Russia-Ukraine War :रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चा सुरू

आरती सिंह यांची मुंबईच्या पहिल्या संयुक्त पोलिस आयुक्त पदी नियुक्ती

अटल सेतूवर कार डंपरच्या अपघातात एकाचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता पोलिस हवालदारांनाही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार

केदारनाथ यात्रे दरम्यान महाराष्ट्रातील एका प्रवाशाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments