Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वाभिमानीचे सोयाबीन कापूस आंदोलन पेटले, आंदोलनाला हिंसक वळण

Webdunia
शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (11:07 IST)
बुलडाणा येथे गेल्या तीन दिवसांपासून स्वाभिमानीचे आंदोलन सुरु आहे . या आंदोलनाला हिंसक वळण येऊ लागले आहे. संतप्त आंदोलकांनी पोलिसांची गाडी फोडली आणि तहसीलदाराची गाडी पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान, रविकांत तुपकांनी आंदोलनासाठी अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने आंदोलक संतप्त आहे. त्यांनी चिखली- बुलडाणा राज्य महामार्गावर रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक कोडी होऊन प्रशासनाची तारांबळ  झाली. आता या स्वाभिमानी आंदोलनाला वेगळेच वळण आले असून आंदोलन चिघळत आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments