Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, औरंगाबादमध्ये सोमवार पासून लॉक डाऊन लागण्याची शक्यता

Webdunia
शनिवार, 6 मार्च 2021 (20:59 IST)
सध्या कोरोनाचा उद्रेग महाराष्ट्रात वाढत असल्याने महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथे लॉक डाऊन लावण्याची स्थिती आली असून येत्या सोमवार पासून पुन्हा लॉक डाऊन लागणार आहे. हे लॉक डाऊन दहा दिवसांसाठी असणार आहे. असे संकेत औरंगाबादच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
 
औरंगाबाद मध्ये देखील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रशासना समोर हे मोठे आव्हानच आहे. या कोरोनाच्या रुग्णात वाढ होऊ नये म्हणून मास्क वापरण्याचा सल्ला प्रशासना कडून वारंवार दिला जात आहे.तसेच कोरोनाबाबत नियमाचे पालन करावे असे देखील नागरिकांना सांगण्यात येत आहे. सध्या औरंगाबादला रात्रीची संचार बंदी लागू केली आहे. ही संचार बंदी प्रशासन ने 7 मार्च पर्यंत लागू केली आहे.असे करून देखील कोरोनारुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे.   
 
महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की रूग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली तर आम्हाला लॉक डाऊन लावण्याचा विचार करावा लागेल.या साठी प्राशासनिक अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. हे लॉक डाऊन 8 ते 10 मार्च पासून सुरू होऊन 18 किंवा 20 मार्च पर्यंत असण्याची शक्यता वर्तली जात आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments