Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाणे : 3 तरुणांनी 18 वर्षांच्या मुलीचा केला विनयभंग, नंतर खोटे लग्न लावून फोटो व्हायरल केले

Webdunia
सोमवार, 29 जुलै 2024 (14:45 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण मध्ये तीन तरुणांनी एका 18 वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. एवढेच नाही तर या तिघांनी खोटे फोटो तयार करून खोटे लग्नाचे फोटो वायरल केले. ज्यामुळे तरुणीला मानिसक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
 
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण मध्ये तीन तरुणांनी एका 18 वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. एवढेच नाही तर या तिघांनी खोटे फोटो तयार करून खोटे लग्नाचे फोटो वायरल केले. ज्यामुळे तरुणीला मानिसक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. पोलिसांनी या तिघ आरोपीनीविरुद्ध तक्रार दाखल करीत चौकशी सुरु केली आहे.
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, पीडितेच्या तक्ररीनंतर आरोपी महबूब शेख, गगन कुंडू आणि सोनी कुंडू यांनी तरुणीचा विनयभंग केला होता. तसेच तरुणीने सांगितले की, यातील एका आरोपीने तिला वाईट स्पर्श केला. तर बाकी दोघांनी चुकीचे फोटो तयार करीत खोटे लग्नाचे फोटो वायरल केले.  
 
अधिकारींनी सांगितले की या तिघांनी खोट्या लग्नाचे फोटो वायरल केले, ज्यामुळे टाय तरुणीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. अधिकारींनी सांगितले की, आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींनुसार लैंगिक छळ, गुन्हेगारी धमकी आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

7 रुपयांत इंटरनेट आणि कॉलिंगचा लाभ, या टेलिकॉम कंपनीने दिली जबरदस्त ऑफर

तिरुपती येथील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्री नायडूंचा खळबळजनक आरोप

अंधेरी लोखंडवाला कॉंम्प्लेक्स मध्ये भीषण आग

'एक देश, एक निवडणूक'वर राज ठाकरेंचा टोला, म्हणाले- महाराष्ट्रात पहिली महापालिका निवडणूक झाली पाहिजे

पुढील लेख
Show comments