Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाविकांनी भरलेली बोट उलटली,जलतरणपटूंच्या सक्रियतेने जीव वाचला

Webdunia
मंगळवार, 15 मार्च 2022 (17:29 IST)
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील चित्रकूट येथील भारत घाटावर भीषण अपघात टळला. सुमारे तीन डझन यात्रेकरूंना घेऊन जाणारी बोट उलटली. मात्र सर्व भाविक नशीबवान असल्याने बचावले. हे भाविक महाराष्ट्रातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हे लोक मंदाकिनी नदीच्या काठी वसलेल्या चित्रकूटला भेट देण्यास आले होते.  
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नयागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चित्रकूट येथील भारत घाट येथे घडली . 35 भाविकांना घेऊन एक बोट घाटाकडे जात होती. घाटाजवळ प्रवाशांना उतरवत असताना, तोल गेल्याने बोट उलटली. आजूबाजूला उपस्थित पोहणारे आणि इतर लोकांनी तत्काळ सक्रियता दाखवून सर्व भाविकांना सुखरूप वाचवले. 
घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले . बोटीतील सर्व यात्रेकरू महाराष्ट्रातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक चित्रकूटला भेट देण्यासाठी आले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments