Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री राज्यभरातील आढावा घेणार, टास्क फोर्सची बैठक, निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा होणार

Webdunia
गुरूवार, 29 जुलै 2021 (11:32 IST)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक सुरु असून यात राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
 
येत्या एक ते दोन दिवसांत सरकार निर्बंध शिथिल करण्याची घोषणा करू शकते. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून ठाकरे सरकार अतिशय खबरदारी बाळगत असल्याचे दिसून येत आहे.
 
बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की मुख्यमंत्र्यांनी आमच्या विभागाला अभ्यास करण्यास सांगितले आहे व त्याबाबत अहवाल देण्यास सांगितले आहे. अहवाल सादर केल्यानंतर यावर 2 ते 3 दिवसांत निर्णय घेण्यात येईल. असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments