Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थंडीचा कडाका वाढून महाराष्ट्र थंडीने गारठला

Webdunia
सोमवार, 20 डिसेंबर 2021 (09:26 IST)
सध्या थंडीचा जोर सर्वत्र कायम आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून उत्तर भारतात तर थंडीचा जोर वाढला आहे. 
महाराष्ट्रातही अनेक शहरे गारठली आहेत. राज्यामध्ये धुळे जिल्ह्यात रविवारी सर्वाधिक कमी तापनाची नोंद झाली. धुळे जिल्ह्यातील तापमान रविवारी 7 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यामुळे जिल्ह्यात चांगलाच गारठा वाढला होता. पुढील 48 तास ही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता  हवामान खात्यानं वर्तवली आहे.
मध्य मराठवाड्यात देखील तापमानात घट होऊन थंडीचा जोर  वाढणार आहे. राज्यात काही भागात थंडी वाढल्यामुळे धुक्याची चादर पसरली आहे. मुंबई- गोवा पनवेल वडखळ माणगाव येथे धुक्याची चादर पसरलेली बघायला मिळाली. थंडीचा जोर वाढणार असून राज्यात शीतलहरची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने सांगिलते आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments