Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात थंडीचा जोर वाढला, वाढणाऱ्या थंडीने घेतले बळी

Webdunia
बुधवार, 22 डिसेंबर 2021 (11:21 IST)
सध्या थंडीचा जोर सर्वत्र वाढला असून काही भागात तापमानात घट झाले आहे. राज्यात काही भागात तापमानचा  पारा 7 अंशावर गेला असून गारठा वाढला आहे.  राज्यातील नागपुरात विविध ठिकाणी 5 जणांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. थंडी लागून यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments