Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे : आदित्य ठाकरे

Webdunia
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (08:13 IST)
कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच आहे असं आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत महसुली नोंदीनुसार ही जागा राज्य सरकारची आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
याआधी मेट्रोची जागा आरे कारशेडवरुन कांजूरमार्ग या ठिकाणी हलवण्यात आली. त्यानंतर भाजपाने शिवसेनेवर आणि खासकरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली होती. आता कांजूरच्या जागेवर केंद्राने दावा सांगितला आहे. त्यामुळे कांजूरच्या जागेवर मेट्रो कारशेड होणार की नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिकमधील दर्ग्यावरून दगडफेक 21 जखमी, 15 जणांना अटक

नाशिकमधील दर्ग्यावरून दगडफेक 21 जखमी, 15 जणांना अटक

Nagpur Violence आरोपीचे घर पाडणे चुकीचे होते असे म्हणत नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयात मागितली माफी

इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मराठीवर बंदी घालण्यात आल्याने मनसे संतप्त, शिक्षण विभागाने कारवाईचा इशारा दिला

मोठी बातमी: गरुड जगन्नाथ मंदिराचा ध्वज घेऊन उडून गेला, दुर्घटनेची भीती

पुढील लेख
Show comments