Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खरशेतच्या महिलांची जीवघेणी कसरत थांबली!

Webdunia
सोमवार, 10 जानेवारी 2022 (08:42 IST)
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथील महिलांच्या पाण्यासाठी चाललेल्या जीवघेणा प्रवास थांबणार आहे, कारण तास डोहाच्या त्या जीवघेण्या जागेवर आता लोखंडी पूल बसविण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वरसह इतर ग्रामीण आदिवासी भागात आजही महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथील भयावह परिस्थिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यांनतर प्रशासन खडबडून जागे झाले. तसेच लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत पाहणी केली.
 
दरम्यान आज युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी लोखंडी पूल उभा करण्यात आला आहे. हा लोखंडी पूल पाहिल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे तर येथील महिलांनी आभार मानले आहेत.
 
मात्र त्र्यंबक तालुक्यातील आजही अनेक गावांना अशीच परिस्थिती पाहायला मिळते आहे. येथील महिलांचा पाण्यासाठी अजूनही संघर्ष सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे लोकप्रतिनिधीनी एकत्र यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments