Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४२ हजार २४२, बरे होण्याचे प्रमाण ८४.५७ टक्के

Webdunia
बुधवार, 21 एप्रिल 2021 (22:17 IST)
– जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३० हजार ३४६  रुग्ण कोरोनामुक्त
 
– सद्यस्थितीत ४२  हजार २४२ रुग्णांवर उपचार सुरू
 
 जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख  ३० हजार ३४६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४२ हजार २४२  रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ३ हजार ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
 
 
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ६२६, चांदवड १ हजार ५७९, सिन्नर १ हजार ६३७, दिंडोरी १ हजार २८१, निफाड ३ हजार २२, देवळा १ हजार ११६, नांदगांव ९३४, येवला ६४५, त्र्यंबकेश्वर ४७३, सुरगाणा ३४२, पेठ १८५, कळवण ७०५,  बागलाण १ हजार ३६५, इगतपुरी ४३६, मालेगांव ग्रामीण ७५६ असे एकूण १६ हजार १०२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २४  हजार १४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २ हजार २०  तर जिल्ह्याबाहेरील १०६  असे एकूण ४२  हजार २४२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २ लाख ७५ हजार ६२० रुग्ण आढळून आले आहेत.
 
 
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८१.५६  टक्के, नाशिक शहरात ८४.७९ टक्के, मालेगाव मध्ये  ७८.५२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.६६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.५७  इतके आहे.
 
 
नाशिक ग्रामीण १ हजार ३२१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ३८७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २३२  व जिल्हा बाहेरील ९२ अशा एकूण ३ हजार ३२  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
 
 
– २ लाख ७५ हजार ६२० कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ३० हजार ३४६  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
 
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  ४२  हजार २४२ पॉझिटिव्ह रुग्ण.
 
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.५७ टक्के.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments