Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकार अधिवेशन शनिवारपर्यंत गुंडाळणार

Webdunia
गुरूवार, 12 मार्च 2020 (16:53 IST)
राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन काम करता यावं, यासाठी राज्य सरकारने सध्या सुरू असलेलं अधिवेशन शनिवारपर्यंत गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला प्रस्ताव आज विधानसभेमध्ये मांडण्यात आला. या प्रस्तावाला विरोधी पक्षांसह सर्वांनीच अनुमोदन दिल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आता सत्ताधारी आणि विरोधकांकडे आजचा दिवस धरून फक्त तीनच दिवस शिल्लक उरले आहेत. 
 
सध्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २० मार्चपर्यंत चालणार होतं. मात्र, आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन करोनासंदर्भात आवश्यक ती पावलं उचलण्यासाठी मतदारसंघात हजर राहणं आवश्यक आहे. शिवाय, शक्य तितक्या लवकर ही पावलं उचलणं गरजेचं असल्यामुळे अधिवेशन लवकर संपवून आमदारांना त्यांच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

LIVE: ‘अजित पवार शकुनी तर फडणवीस दुर्योधन’, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

पुण्यातील पौडच्या नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना नितेश राणेंनी शेअर केला व्हिडीओ

हिंदू तरुणाच्या घरात ५ कबरी, या धक्कादायक प्रकरणाचे वास्तव काय आहे?

डोली ऐवजी अर्थी उठली... लग्नाच्या काही तास आधीच वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SRH vs DC : आयपीएल 2025 चा 55 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात राजीव गांधी स्टेडियमवर

पुढील लेख
Show comments