Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Webdunia
गुरूवार, 11 मे 2023 (07:25 IST)
सर्वोच्च न्यायायलाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यामधील काही आमदार विद्यमान सरकारमध्ये मंत्रीपदावर कार्यरत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला एकप्रकारे धक्का बसू शकतो.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, पाहा संपूर्ण यादी
१. एकनाथ शिंदे, (मतदारसंघ-कोपरी पाचपाखाडी, ठाणे)
२. अब्दुल सत्तार (मतदारसंघ-सिल्लोड, छत्रपतीसंभाजीनगर)
३. संदीपान भुमरे (मतदारसंघ-पैठण)
४. संजय शिरसाट (मतदारसंघ-छत्रपती संभाजीनगर पश्चिम)
५. तानाजी सावंत (मतदारसंघ- भूम, परंडा)
६. यामिनी जाधव (मतदारसंघ-भायखळा, मुंबई)
७. चिमणराव पाटील (मतदारसंघ- पारोळा एरंडोल, जळगाव)
८. भरत गोगावले (मतदारसंघ-महाड, रायगड)
९. लता सोनवणे (मतदारसंघ-चोपडा, जळगाव)
१०. प्रकाश सुर्वे (मतदारसंघ-मागाठाणे, मुंबई)
११. बालाजी किणीकर (मतदारसंघ- अंबरनाथ, ठाणे)
१२. अनिल बाबर (मतदारसंघ-खानापूर, सांगली)
१३. महेश शिंदे (मतदारसंघ-कोरेगाव, सातारा)
१४. संजय रायमुलकर (मतदारसंघ-बुलढाणा)
१५. रमेश बोरणारे (मतदारसंघ-वैजापूर, छ. संभाजीनगर)
१६. बालाजी कल्याणकर (मतदारसंघ- नांदेड उत्तर)
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments