Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर मग भाजपचं नुकसानच होईल : आठवले

Webdunia
भाजप आणि मनसे एकत्र आले तर भाजपचं नुकसानच होईल, असं मत आयपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ रामदास आठवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी रामदास आठवले यांनी भाजप-मनसे युतीवर भाष्य केलं . 
 
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त भेट झाल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर भाजप आणि मनसे नेते या युतीच्या समर्थनार्थ वक्तक्य करत आहेत. एकीकडे ‘महाराष्ट्राच्या राजकारणात बेरीज महत्त्वाची, हे आपलं वैयक्तिक राजकीय निरीक्षण’ असल्याचं ट्वीट मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केलं. तर भाजप नेते रावसाहेब दोनवे यांनीही भापज-मनसे युतीचे संकेत दिले. “भाजप आणि मनसेची विचारसरणी वेगळी आहे. जर मनसेने त्यांच्या भूमिकेत काही बदल केला तर भविष्यात काही होऊ शकतं”, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र बारावीच्या बोर्ड परीक्षेत कोकणचा निकाल सर्वाधिक

सिक्कीमला नवीन विमानतळ मिळू शकेल, पर्यटनाला चालना मिळेल-केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Maharashtra Board Result 2025 महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, येथे तपासा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले स्टेशनच्या भिंतींचे काम सुरू झाले

'सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवले पाहिजे', PAK जर्नलिस्टचा शाहबाज शरीफ यांना विचित्र सल्ला, व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments