Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोकणात यलो अलर्ट, मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा

Webdunia
शनिवार, 29 मार्च 2025 (20:50 IST)
Weather news: कोकणात पावसाची शक्यता असून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या इशाऱ्यानंतर मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यावर आणण्यात आल्या आहे. 
ALSO READ: मुंबईत भीषण अपघात, टॅक्सी चालक आणि महिलेचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान बदलत आहे. कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहे. गेल्या चार-पाच दिवसांत कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादकांसाठी समस्या निर्माण झाल्या आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे समुद्रातील बोटींनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बोटी समुद्रातून परत आल्या आहे.  केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान बदलत आहे.
ALSO READ: धुळे येथे बनावट पनीर बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश, ३०० किलो पनीर जप्त
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
कर्नाटक समुद्राकडे सरकणाऱ्या चक्रीवादळामुळे, २९ ते ३० मार्च दरम्यान कोकण किनाऱ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे मच्छिमारांनी त्यांच्या बोटी किनाऱ्यावर उभ्या केल्या आहे.  
ALSO READ: 'मी राज ठाकरेंना रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही', माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे मोठे विधान
Edited By- Dhanashri Naik 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments