Dharma Sangrah

म्हणून अजित पवारांनी वैफल्यग्रस्तेतून राजीनामा दिला

Webdunia
शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (15:50 IST)
अजित पवारांनी वैफल्यग्रस्तेतून डिप्रेशनमधून राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला. “गेली 5 वर्ष सातत्याने भाजप सरकारने अजित पवारांना बदनाम केले. भाजपच्या मनात राग होताच. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर महाराष्ट्राच्या एक वर्ग हा अजित दादांना टार्गेट  करत होता. त्यांचा मोकळा स्वभाव त्यांचा करडा आवाज हे महाराष्ट्राला दिसतं. पण त्यांचा कुटुंब वत्सल स्वभाग, भावना प्रधान, हृदयामध्ये अतिशय मृदू असलेला अजित पवार कोणालाही माहित नाही, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.”
 
“गेल्या अनेक वर्षात ते अनेकदा बोललं जितेंद्र खूप त्रास होतो रे, पण अस असलं तरी ते दाखवत नव्हते. पण त्यांना जे छळण्यात आलं त्याचा मनस्ताप झाला आणि ईडी हा त्यातील अंतिम आघात होता, असाही घणाघात आव्हाडांनी केला.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र राजकारण: संजय राऊतांचे भाकीत, शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे ५० आमदार भाजपशी हातमिळवणी करणार का?

एक माहिती, एक लाख रुपये! कन्याभ्रूणहत्या रोखण्यासाठी वाशिम प्रशासनाचा मोठा निर्णय

अंजनगावात तणाव: शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वाद, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; शहरात कडेकोट बंदोबस्त।

Maharashtra Political Crisis : संजय राऊतांचे भाकीत, शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे ५० आमदार भाजपशी हातमिळवणी करणार का?

नांदेडमधील 'तलवार बाबा'चे पितळ उघडे; भोंदूगिरीचा अड्डा उद्ध्वस्त, पोलीस कारवाईची मोठी बातमी

पुढील लेख
Show comments