Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही तर राज्यपुरस्कृत दहशत आहे, फडणीस यांचा शिवसेनेला टोला

Webdunia
रविवार, 13 सप्टेंबर 2020 (08:56 IST)
“महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी कालच ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंना हा गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं आणि माध्यमांनी दबाव बनवल्यानंतर ६ लोकांना अटक करणं आणि दहाच मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे. जर अशा प्रकारे गोष्टी होत असतील तर अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही झालं नव्हतं.” असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल आहे.  माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून  मारहाण प्रकरणावर ते बिहारमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
महाराष्ट्रात खऱचं काश्मीरसारखं वातावरण होत आहे का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र हे खूपच पुढारलेलं राज्य आहे. तिथली जनता सुज्ञ आहे, त्यामुळे तिथे काश्मीरसारखी वैगरे स्थिती निर्माण होणार नाही.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गुडघ्यावर बसवायला लावले, कलमा म्हणण्यास सांगितले... दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेले LIC अधिकारी सुशील नथानियल कोण होते?

LIVE: उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पहलगाम घटनेचा निषेध करत दिली प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 5 पर्यटकांचा मृत्यू : एकनाथ शिंदे

India-Pakistan War भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार का? ग्रह नक्षत्र काय संदेश देत आहेत?

खराब फॉर्ममुळे झगडणाऱ्या हैदराबादचा सामना विजयी मार्गावर परतलेल्या मुंबईशी होईल

पुढील लेख
Show comments