Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुरात नवशिक्या कारचालकासह कार विहिरीत पडून तिघांचा बुडून मृत्यू

Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 (17:17 IST)
देशात वाढत्या रस्ते अपघातांमुळे सरकार, प्रशासन आणि जनता चिंतेत आहे. हे अपघात रोखण्यासाठी विविध उपाय योजना देखील केल्या जात आहे. अपघातांना कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून रस्ता सुरक्षा सारख्या मोहिमा राबवल्या जात आहे. तरीही अपघात घडत आहे. 
चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडतात. 
ALSO READ: नागपूरमध्ये पोलिस असल्याचे भासवून दुकानदाराची फसवणूक, फसवणुकीचा गुन्हा दाखल
10 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या बुटीबोरी येथे रात्रीच्या अंधारात गाडी चालवायला शिकणाऱ्या कार चालकासह तिघांचा सुरक्षे अभावी विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

सदर घटना सोमवारी रात्री घडली.तीन तरुण एका कार मधून रात्री11 ते 11.30एमआयडीसीकडे जात होते. गाडी चालवायला शिकत असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन कच्च्या विहिरीत पडली.
ALSO READ: महाराष्ट्राचे माजी मंत्री यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता, विमान परत बोलावले
वाहनातील तिघांचा अडकून मृत्यू झाला. विहीर खोल असल्याने गाडीतील तिघांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
ALSO READ: महाराष्ट्राची कोणतीही योजना बंद होणार नाही, मंत्री उदय सामंत यांनी केला दावा
या वेळी पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्यासाठी स्थानकांची मदत घेतली. खूप प्रयत्नानंतर गाड़ी विहिरीतून बाहेर काढण्यात यश झाले. तो पर्यंत तिघांचा मृत्यू झाला.तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments