Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई-पुणे महामार्गावरील भीषण अपघातामध्ये ३ ठार

Webdunia
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (13:47 IST)
रायगड – मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर आणि नारळ वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकाचा उपचाऱादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना बाहेर काढले.
 
दरम्यान, मुंबईकडे निघालेला नारळाचा ट्रक तीव्र उतारावरून लोखंडी कॉईल घेऊन जात असलेल्या ट्रकला मागून धडकला. यामध्ये पुढील ट्रकचा अगदी चेंदा-मेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक व खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

LIVE: मान्सून महाराष्ट्रात दाखल, शेतकऱ्यांना दिलासा

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार शिंदे गटात सामील

वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगावर प्रश्न उपस्थित करत टीका

लालू यादव यांनी मुलगा तेज प्रताप यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून हाकलले

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी हगवणे कुटुंबाला मदत केल्याचा आरोप, अजित पवार यांनी इशारा दिला

पुढील लेख
Show comments