Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा मोर्चा : परतीच्या वाटेवर अपघात ५ ठार

Webdunia
गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (13:16 IST)

मुंबईत मराठा मोर्चा जोरात झाला.त्याचा परिणामही लगेच दिसला मात्र यात परतीच्या वाटेवर असेलेल्या ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वडाळ्यात  ट्रकने दिलेल्या धडकेत चेंबूरमधल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर येवला-औरंगाबाद मार्गावर झालेल्या तिहेरी अपघात झाला. यामध्ये  तिघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर  चोघे  गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात सापडलेले  सातही जण मुंबईतला मराठा मूकमोर्चावरून घरी परतत होते. यावेळी ट्रक आणि 2 कारमध्ये सकाळी 7 च्या सुमारास अपघात झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments