Dharma Sangrah

उद्धव ठाकरे यांची मोदींकडे मध्यस्थी करण्याची विनंती

Webdunia
बुधवार, 29 एप्रिल 2020 (22:56 IST)
राज्यात करोनाचं संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीवरुन वेगळीच चर्चा रंगत आहे. राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून तीन आठवडे उलटले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीला राज्यपालांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्यापही निर्णय प्रलंबित ठेवला असल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती पीटीआयद्वारे दिली गेली आहे. 
 
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं आहे. ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. असे वृत्तं पीटीआयने दिले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

१ एप्रिलपासून खिशाला मोठी झळ बसणार, एलपीजी, रेल्वे तिकीट ते आयकरपर्यंतचे हे ८ मोठे बदल होणार

LIVE: महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा विभागाला मोठा सन्मान

अशोक खरात प्रकरणात नीलम गोरहे यांचे नाव, तृप्ती देसाई यांचा मोठा दावा

"ईदच्या दिवशी शांतता तर रामनवमीला दगडफेक का? एकच नियम असायला हवा," नितेश राणे यांचे वक्तव्य

१,००० हून अधिक बॉम्बचे बनावट संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

पुढील लेख
Show comments