Marathi Biodata Maker

इतरांना पक्षात घेऊन भाजपने स्व:ता ची ‘काँग्रेस’ केली आहे - उद्धव

Webdunia
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (10:24 IST)
'सत्तेसाठी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणारही नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ' सामना'तून मुख्यमंत्री आणि भाजपावर टीका करण्यात आली आहे. ' मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून स्वपक्षाची ‘काँग्रेस’ केली आहे त्याचे काय?' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. ' काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिकाच भाजपने स्वतःत जिरवल्याने व आत्मसात केल्याने त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ते स्वतःच काँग्रेसवाले झाले आहेत' असा टोलाच उद्धव यांनी भाजपाला लगावला आहे. तसेच काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सरकारसोबत असलेल्या युतीवरूनही उद्धव यांनी भाजपा सरकारला खडे बोल सुनावले आहेत. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

प्रकाश आंबेडकर यांनी स्मार्ट मीटर विरोधात आंदोलनाची घोषणा केली

विधवा माता आणि धाडसी महिलांना मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी जाहीर केले

टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून विरोधी पक्षांचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल

LIVE: प्रकाश आंबेडकर यांनी स्मार्ट मीटरविरोधात आंदोलनाची घोषणा केली

गोंदियात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत, २८ जून रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना पोलिओचे दोन थेंब देणार

पुढील लेख
Show comments