Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्देवी ! सात गायींचा विजेचा धक्का लागून मृत्यू

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (13:30 IST)
औरंगाबाद मध्ये रोहित्रावरील विद्युत तार तुटला आणि विजेचा धक्का लागून सात गायींचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी घडली.गेवराई ब्रूकबॉन्ड हे शहरापासून काहीच अंतरावर आहे.येथे पगारिया ऑइल मिलच्या मोकळ्या जागेत महावितरणचे रोहित्र आहे.या मधून विद्युत तार तुटून पडली आणि तेथेच मोकळ्या जागेत चारत असलेल्या गाईंपैकी 7 गायीचा विजेचा धक्का लागून दुर्देवी अंत झाला.या घटने मुळे शेतकऱ्यांनी इतर गायींना हाक मारून बाजूला केल्याने मोठा संकट टळला.
 
या घटने ची माहिती मिळतातच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब विद्युत पुरवठा बंद केला.पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्युमुखी झालेल्या गायींचा पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments