Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्देवी ! सात गायींचा विजेचा धक्का लागून मृत्यू

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (13:30 IST)
औरंगाबाद मध्ये रोहित्रावरील विद्युत तार तुटला आणि विजेचा धक्का लागून सात गायींचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी घडली.गेवराई ब्रूकबॉन्ड हे शहरापासून काहीच अंतरावर आहे.येथे पगारिया ऑइल मिलच्या मोकळ्या जागेत महावितरणचे रोहित्र आहे.या मधून विद्युत तार तुटून पडली आणि तेथेच मोकळ्या जागेत चारत असलेल्या गाईंपैकी 7 गायीचा विजेचा धक्का लागून दुर्देवी अंत झाला.या घटने मुळे शेतकऱ्यांनी इतर गायींना हाक मारून बाजूला केल्याने मोठा संकट टळला.
 
या घटने ची माहिती मिळतातच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब विद्युत पुरवठा बंद केला.पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्युमुखी झालेल्या गायींचा पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments