Marathi Biodata Maker

आपण कायदे करतो मग आपणच हेल्मेट वापरू, सरकारी कर्मचारी हेल्मेट वापरणार

Webdunia
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (08:43 IST)
सध्या राज्यात हेल्मेट सक्ती सुरु झाली आहे. अनेक शहरात अनेकदा जनजागृती होते मात्र कोणीही स्वतः हेल्मेट वापरत नाही, यामध्ये सांस्कृतिक राजधानी पुणे तर मागे कसे ? तेथे तर हेल्मेट सक्ती होणार आहे. याच धर्तीवर आता हेल्मेट विरोधाची धार बोथट करण्यासाठी पोलिसांनी सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना आजपासून  हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस म्हणले की ‘आपण कायदे तयार करतो कायद्यांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे त्यामुळे शासकीय नोकरदारांनी हेल्मेटचा वापर करावा अन्यथा कारवाई केली जाईल’असे स्पष्ट केले आहे. पुण्यातील रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे ठार होण्याचे प्रमाण फार मोठे असून, यामुळे अनेक कुटुंब अडचणी येत आहे. दुचाकीस्वारांनी स्वतःच्या रक्षणासाठी हेल्मेट वापरने आवश्यक आहे. पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी 1 जानेवारी 2019 पासून पुण्यात हेल्मेट सक्ती करणार असल्याचे जाहीर केले. मंगळवारपासून पुण्यातील राज्य व केंद्र शासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसह इतर सर्व शासकीय कार्यालयातील नोकरदारांना हेल्मेट व सीट बेल्ट वापरणे बंधनकारक केले आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता जे कायदा करतात त्यांना सुद्धा हेल्मेट वापरावे लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

Women's ICC Ranking एकदिवसीय क्रमवारीत हरमनप्रीत सातव्या स्थानावर, फलंदाजांमध्ये मंधानाचे अव्वल स्थान कायम

IPL 2026 ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजी हा प्लेइंग ११ मैदानात उतरवणार! पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याच्या तयारीत

गॅस काळाबाजार करणाऱ्यांना अटक, २३ गुन्हे दाखल-मंत्री छगन भुजबळ

LIVE: एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली

सीसीटीव्हीमुळे महाराष्ट्र अधिक सुरक्षित होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे महत्त्वाचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments