Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 21 मे 2024 (17:07 IST)
सध्या राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. तापमान वाढल्यामुळे उष्णतेत झळा तीव्र होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे उष्मघाताचा त्रास होऊन एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना परळी येथे घडली असून महादेव संभाजी गुट्टे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. 

देशभरातील वाढती उष्मा आणि उष्णतेच्या लाटेबाबत सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. वाढत्या उष्णतेचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो, काही लोकांमध्ये यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. विशेषत: वृद्ध लोक आणि लहान मुलांनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

राज्यात काही ठिकाणी उन्हाची तीव्रता जास्त आहे. तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहे. बीड जिल्ह्यात देखील काही दिवसांपासून उकाडा वाढत आहे. परळीच्या भाजीपाला बाजारात दररोज प्रमाणे महादेव संभाजी गुट्टे हे भाजी विकायला आले असता त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. 
त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉटरांनी सांगितले.

Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments