Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 21 मे 2024 (17:07 IST)
सध्या राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. तापमान वाढल्यामुळे उष्णतेत झळा तीव्र होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे उष्मघाताचा त्रास होऊन एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना परळी येथे घडली असून महादेव संभाजी गुट्टे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. 

देशभरातील वाढती उष्मा आणि उष्णतेच्या लाटेबाबत सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. वाढत्या उष्णतेचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो, काही लोकांमध्ये यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. विशेषत: वृद्ध लोक आणि लहान मुलांनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

राज्यात काही ठिकाणी उन्हाची तीव्रता जास्त आहे. तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहे. बीड जिल्ह्यात देखील काही दिवसांपासून उकाडा वाढत आहे. परळीच्या भाजीपाला बाजारात दररोज प्रमाणे महादेव संभाजी गुट्टे हे भाजी विकायला आले असता त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. 
त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉटरांनी सांगितले.

Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments