याप्रसंगी अमृता फडणवीस म्हणाल्या, "आज या कार्यक्रमात उपस्थित राहून मला खूप आनंद होत आहे. गरजू महिलांना ई-रिक्षांचे वाटप केले जात आहे. हा कार्यक्रम भामला फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला आहे. याचे दोन सकारात्मक पैलू आहे. पहिले म्हणजे, या ई-रिक्षा पर्यावरणासाठी उत्तम असून शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करतात. दुसरे म्हणजे, यामुळे महिलांना आत्मनिर्भर होण्याची एक उत्तम संधी मिळते. महिला स्वतःच्या जीवनात परिवर्तन घडवत आहे.#WATCH | Mumbai: Amruta Fadnavis, wife of Maharashtra CM Devendra Fadnavis, drives an autorickshaw as she attends the launch of Pink E-Rickshaw support initiative on World Environment Day under Bhamla Foundations Women-Led Green Mobility Program. pic.twitter.com/FOOKreLMAM
— ANI (@ANI) June 1, 2026