Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Warning in Maharashtra महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा

Webdunia
गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (09:18 IST)
चीनमध्ये  न्यूमोनिआचा उद्रेक झाला आहे. या न्यूमोनिआमुळे रोज हजारो मुले रुग्णालयात दाखल होत आहे. चीनमधील या प्रकारानंतर भारताही पावले उचलली गेली आहे. केंद्र सरकारकडून सगळ्या राज्याच्या आरोग्य विभागला सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या हिवताप विभागाचे सहसंचालक प्रताप सरणीकर यांच्याकडून राज्यातील सगळ्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला सूचना जारी केल्या आहेत. सध्या तरी भारतात याचा धोका नसला तरी सगळी आरोग्य व्यवस्था अलर्टवर आहे.
 
काय आहे “अ‍ॅडव्हाझरी”चीनमध्ये कोरोनाचा उद्रेकानंतर आता न्यूमोनिआचा प्रसार वेगाने होत आहे. संसर्ग इन्फ्लुएझा, मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया, कोव्हिडमुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात केंद्रसरकारकडून आलेल्या सूचनानंतर महाराष्ट्रात “अ‍ॅडव्हाझरी” जारी करण्यात आली आहे. प्रत्येक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात सारीच सर्वेक्षण करा, श्वसनसंस्थेचे येणारे अहवाल गांभीर्याने घ्या, मनुष्यबळ प्रशिक्षण देवून तयार कराव,ऑक्सीजन प्लांट, खाटाची व्यवस्था करण्यात यावी, उद्रेक परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज करावी, असे आदेश आरोग्य विभागाने सर्व महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य विभागातील केंद्रांना दिले आहे.
 
काय आहेत न्यूमोनिआची लक्षणे
श्वास घेण्यासाठी त्रास होतो, दम लागतो आणि ठसका लागतो.ताप येणे, थंडी वाजते व खूप घामही येतो.ह्रदयाच्या ठोक्यांचे प्रमाण वाढते.कफ, छातीत दुखणे, उलट्या होणे किंवा डायरिया ही लक्षणे दिसू लागतात.काय दिल्या सूचनाज्यांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहेत, त्यांनी आणि लहान मुलांनी फ्लूचे लसीकरण दरवर्षी करुन घ्यावे, अशी सूचना फुफ्फुस तथा श्वसनविकार तज्ज्ञ डॉक्टर हिमांशू पोफळे यांनी केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख