Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील पराभवाचे सर्वात मोठे कारण विजय वडेट्टीवार यांनी सांगितले

Webdunia
शुक्रवार, 10 जानेवारी 2025 (15:03 IST)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे विजय मिळाले असून महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. 
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. 
महाराष्ट्रात पराभवाचे मुख्य कारण त्यांनी नानापटोले आणि संजय राऊत यांच्यामुळे झाल्याचे सांगितले आहे. 
महाविकास आघाडीच्या 11 च्या बैठकीत हे दोघे नेते दुपारी 2 वाजता यायचे. त्यांच्या उशिरा येण्यामुळे सभा लांबल्या.या कारणास्तव आम्हाला इतर दुसऱ्या ठिकाणी प्रचार करता आला नाही. हे जाणूनबुजून केल्याचे असावे किंवा काही कटाचा भाग तर नाही. असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. 

विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की ,महाविकास आघाडीने सुमारे 20 दिवस जागांबाबत संदिग्धता कायम ठेवली होती. 

महाविकास आघाडीचा नोव्हेंबर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला. तेव्हा पासून माविआचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. निवडणुकीसाठी एकत्रित कार्यक्रम करण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत. आमच्या पराभवाचे हे प्रमुख कारण असेल असे मला वाटते.असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 
 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments