Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी 2 जणांना जिवंत जाळले,आरोपींना अटक

Webdunia
शनिवार, 4 मे 2024 (23:27 IST)
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात बारसेवाडा गावात जादू-टोण्याच्या संशयावरून एका महिलेसह दोघांवर लोकांनी हल्ला करत त्यांना जिवन्त जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. 

सदर प्रकरण आरोही बंडू तेलमी या साडेतीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू काळ्या जादूमुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून सदर महिला आणि आणि इतर दोघे काळा जादू करण्याचा संशय होता. मुलीच्या मृत्यूमुळे संतप्त ग्रामस्थांनी महिला आणि इतर दोघांना मारहाण केली आणि त्यांना पेटवले. या घटनेत जमनी देवजी तेलमी आणि देशु कटिया अटलमी यांचा मृत्यू झाला.  

घटनेची माहिती  मिळतातच पोलीस अधिकारीघटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास करून आरोपीना अटक करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी या प्रकरणी 15 जणांना अटक केली आहे.  
 
Edited By- Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments