Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूर पाणी प्रश्न सोडवणे गरजेचे

Webdunia
रेल्वेने पाणी आणावे लागले हा कलंक असून तो पुसायचा आहे. लातूरला पाणी प्रश्न मिटवायचा आहे असे  असे नवे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत सांगतात. श्रीकांत यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्विकारला. कालच लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभारही त्यांनी स्विकारला.
 
लातुरकरांना रेल्वेने पाणी पुरवले गेले हे कर्ज आहे, त्याचा बोजा आहे असे जिल्हाधिकार्‍यांना वाटते. लातुरात पाण्याची समस्या आहे. ती मार्गी लावायची आहे. यासोबतच कचरा नियोजनाचाही प्रशन आहे. तोही मार्गी लावायचा आहे असं ते सांगतात.लातूरचा पाणी प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments