Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चोर आले 15 एकर ऊस पिंजून काढल्यावर पोलिसांना समजल की,...

Webdunia
सोमवार, 16 मे 2022 (15:26 IST)
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील चिखली गावात काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. त्यानंतर चिखली, फुटाणा कान्हेगाव परिसरात रात्रीच्या वेळी चोर येत असल्याच्या बातम्या पसरत होत्या. या भागातील गावांमध्ये तरुणांनी रात्रीच्या वेळी पाहरा देण्यास सुरुवात केली. तर पोलिस  विभागाकडून देखील सतत या भागात फिरते पथक तैनात केले आहे.
 
 दुपारच्या सुमारास चिखली शिवरात ऊसाच्या फडात चोर लपून बसल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी ऊसाच्या फडाकडे धाव घेत सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस पथकाने धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने भर उन्हात पंधरा एकर ऊसाचा फड पिंजून काढला. मात्र नंतर चोर आल्याची घटना ही अफवा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना रिकाम्या हाताने माघारी परत यावं लागलं.
घटनेनंतर बाळापूर पोलीस स्थेशन चे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपोड यांनी नागरिकांना घाबरून जाऊ नका तसेच अशा अफवांवर विस्वास ठेवु नका आव्हान केल आहे. यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments